Wednesday, December 14, 2022

मृत्यु नंतरचे महात्मा गांधी

 १.महात्मा गांधींवर सर्वात जास्त, म्हणजे एक लाखापेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत.दुसरा क्रमांक नेपोलीयनचा लागतो.

२.जगातील ७० देशांमध्ये महात्मा गांधी यांचे पुतळे आहेत.

३.जगातल्या दीडशेहून अधिक देशांनी गांधींच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे काढली आहेत.

४.जगातील ६०० हून अधिक विद्यापीठात गांधी आणि त्यांचे विचार शिकविले जातात.

५.संयुक्त राष्ट्र संघटनेने गांधींचा जन्मदिवस जागतिक शांतता दिवस म्हणून पाळायचा ठरविला.आणि त्यांचा मृत्युदिन हा भारताने हुतात्मा दिन म्हणून पाळायचा ठरविला.


No comments:

Post a Comment

यशवंतराव चव्हाण

पूर्ण नाव – यशवंतराव बळवंतराव चव्हाण जन्म- १२ मार्च,१९१३ देवराष्ट्रे जि.सांगली शिक्षण –टिळक हायस्कूल,कराड १९३८- बी.ए. इतिहास व राज्य...